पोस्ट्स

मे, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकदा काय झालं,

एकदा   काय   झालं , एक   सरिता   रागवली आपल्या  boyfriend  ला   म्हणाली ' हे   रे   काय   सागर  ! मीच   का   म्हणून  ? दर   वेळी   मीच   का मीच   का   यायचं   खाली   डोंगरावरून  ?   आणायचं   रानावनातलं   सारं   तुझ्या साठी दरी   बघायची   नाही कडा   बघायचा   नाही कशी   सुसाट   पळत   येते   मी विरहव्याकुळ ,  संगमोत्सुक कधी   एकदा   तुला   गच्च   मिठी   मारीन तुझ्यात   हरवून  ,  हरपून   जाईन आणि   तू   वेडा तुझं   लक्षच   नसतं   कधी   सारखा   त्या   चंद्रिकेकडे   टक   लावू न   असतोस . उसळतोस   तिच्यासाठी तुझ्यासाठी   पाणी   आणते   मी पण   तुला   भरती   येते   तिच्यासाठी मी   नाही   जा  ! बोलणारच   नाही   आता . येणारही   नाही . काठावरच्या   लो...