एक अर्ध्यसत्य.......

कळत होते जवळ येताना
की हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजूनही
की हे दु:ख क्षणिक नाही

तू म्हनालीस मी
तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो
मीही कधी तुला विसरणार नाही

अर्ध्यसत्य ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमेल का आपली जोड़ी ..................?

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास