दळभद्री विचार


मुंबईतला सागरी पूल तर
दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.
रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र
नवाच प्रश्न पडू लागला.

नामकरणाच्या राजकारणाशिवाय
राजकारण्यांना जगता येणार नाही !
भिकार्‍यांचे दु:ख हे की,
त्या पुलाखाली बसून
भिक मागता येणार नाही !!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

NOW TRY YOUR NAME AND SEE WHAT IT IS!!!!!!!!!!!!!

अजुन काय हवे